मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. ८ जुलै रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. लोकल फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. तर, रस्त्यावर पाणी साचल्याने रस्तेवाहतूकही ठप्प झाली होती. परिणामी कार्यालयातून घर गाठणे चाकरमान्यांसाठी कठीण गेले. याच काळात मुंबईतील विविध कोपऱ्यातून अनेक बातम्या येत होत्या. पाणी साचणे, तुंबने, लोकल बंद पडलणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण येणे आदी समस्या प्रत्येक पावसाळ्यात जाणवतात. पण यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना भलतंच दृष्य पाहायला मिळालं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा