राज्यातील सर्व शहरांमध्ये न्याहरी आणि भोजन स्वस्त दरात मिळण्यासाठी अम्मा उपहारगृहे उघडण्यात आली आहेत. जयललिता यांच्या निधनानंतर दुखवटा म्हणून जवळपास तामिळनाडू बंद आहे. अशात कोणाचीही गैरेसोय होऊ नये यासाठी राज्यातील अम्मा उपहारगृहे सुरू ठेवण्यात आली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा