अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनानंतर या राज्यात ७ दिवसांचा दुखवटा जाहिर केला आहे. त्यामुळे सोमवारी संध्याकाळपासूनच शोक व्यक्त करण्यासाठी तामिळनाडूनमध्ये अनेक दुकाने बंद करण्यात आली. अशातच तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशनच्या रिलेट दारूविक्रेता केंद्राने तीन दिवस राज्यातील दारूची दुकाने बंद राहणार असल्याचे जाहिर केले. त्यामुळे, पुढचे तीन दिवस दारूची सोय करण्यासाठी नागरिकांनी दुकानाच्या बाहेर चक्क लांबलचक रांगा लावल्या आहेत. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा