‘मुलं ही देवाघरची फुलं’ असं म्हटलं जातं. कारण त्यांच्या निष्पाप कृतीतून ते वारंवार दिसून येतं. शिवाय ते आपणाला योग्य अयोग्य वाटेल स्पष्टपणे बोलून टाकतात. त्यांचं स्पष्ट बोलणं अनेकांना आवडतं शिवाय कधीकधी त्यांच्या स्पष्ट आणि खरं बोलण्यामुळे अनेकांना फायदा होतो तर कोणातं नुकसानही होतं. असे आपण अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. ज्यामध्ये पालकांना काही खोटं बोलायचं असतं पण मुलाच्या खरे बोलण्यामुळे त्यांचा खोटेपणा उघडकीस येतो. त्यामुळे लहान मुलांवर योग्य ते संस्कार होणं गरजेचं असते. शिवाय ते जे आपल्या आजुबाजूलाघडतं तसंच बोलतात आणि वागतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा