बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करून देशासाठी दररोज पदक जिंकत आहेत. जवळपास प्रत्येक खेळात खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक पटकावले आहेत. ही आपल्या सर्वांसाठीच अतिशय अभिमानाची बाब आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाण्याऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक दिले जाते. मात्र हे पदक खरंच सोने आणि चांदीपासून बनलेले असतात का? हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया आणि या पदकांबद्दल अधिक माहिती मिळवूया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा