नवी दिल्ली (विश्वास न्यूज): लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये चीनच्या भीतीमुळे अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने एकाही उमेदवाराला तिकीट दिले नसल्याचा दावा केला आहे. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रेची’ ईशान्येकडील राज्यापासून सुरुवात करूनही अरुणाचल प्रदेशचा समावेश नव्हता, असा दावाही या पोस्टमध्ये केल्याचे आढळते. विश्वास न्यूजने केलेल्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा