Viral Video : लग्नानंतर मुलीचे आयुष्य बदलते. आईवडीलांचे घर सोडून मुलीला पतीच्या घरी म्हणजेच सासरी यावे लागते. लग्नानंतर नवीन घरात नवीन माणसं भेटतात. पतीसह सासू, सासरे, दीर, नणंद, जाऊ बाई, इत्यादी लोकांबरोबर नातं निभावावं लागतं. या सर्व लोकांमध्ये सुनेचा सर्वात जास्त संपर्क हा सासूबाईबरोबर येतो. प्रत्येक मुलीला वाटतं की लग्नानंतर आपल्याला चांगली सासू मिळावी. टिव्ही मालिका, चित्रपटात सासू सुनेच्या नात्यातील वाद, भांडणं दाखवली जातात. प्रत्यक्ष आयुष्यात अनेक घरोघरी ही कहाणी दिसून येते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा