काश्मीरमध्ये लागू असलेले विशेषाधिकाराचे वादग्रस्त कलम-३७० रद्द करून सरकारने एक ऐतिहासिक धाडसी निर्णय घेतला आहे. या निर्णयावर सर्व थरांतून चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयावर काहींनी टीका केली तर काहींनी मोदी सरकारची स्तुती केली. दरम्यान दिल्लीतील एका रेस्टारेंटमध्ये चक्क ‘आर्टिकल ३७०’ या नावाची थाळी सुरु करण्यात आली आहे. अत्यंत महागड्या अशा या थाळीवर जम्मू काश्मीरमधील रहिवाश्यांसाठी विशेष सवलतही देण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा