रामायण ही हिंदू पौराणिक कथांमधील सर्वाधिक लोकप्रिय कथा आहे. ही प्रभू रामाची कथा आहे. परंतु रामायणात सीतेला अग्निपरीक्षा का द्यावी होती? शिवाय अग्निपरीक्षा म्हणजे नेमकं काय असतं? हे प्रश्न अनेकदा तुमच्या मनात नक्कीच डोकावले असणार. या प्रश्नांची उत्तर देतायत पौराणिक कथांचे अभ्यासक, लेखक देवदत्त पटनायक…
सीतेने अग्निपरीक्षा दिली म्हणजे नेमकं काय केलं होतं?
देवदत्त पटनायक यांनी केले अग्निपरीक्षेचे विश्लेषण
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
First published on: 17-06-2020 at 12:37 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devdutt pattanaik why sita had to go through fire in ramayan mppg