परिस्थितीला कारण न बनवता सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर यश हमखास मिळतं. अशी कित्येक उदाहरणं आपण याआधी एकली असतील. यश हे पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात मिळत नाही त्याला सातत्यानं प्रयत्न करावे लागतात. अशीच एक कहाणी आहे दिलखूष कुमार यांची. बिहारच्या सहरसा जिल्ह्यातल्या रिक्षाचालकाची ही कहाणी आहे.एक वेळ पोट भरण्यासाठी रिक्षा चालवण्याचंही काम केलेल्या दिलखुश कुमार याची आता स्वतःची कॅब कंपनी आहे. या कंपनीद्वारे जवळपास 4 हजार गाड्या रस्त्यांवर धावत आहेत. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर दिलखुश कुमार याने स्वतःची स्टार्टअप कंपनी स्थापन केलीय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा