लोकसभा निवडणुक २०२४च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. दरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या राजकिय पक्ष व नेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल. या काळात कोणत्याही उमेदवाराला सरकारी यंत्रणा किंवा मतदारांना पैशाचे अमिश दाखवू शकत नाही. दरम्यान लाइटहाऊस जर्नालिझमला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली जात असल्याचे आढळले. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, आचारसंहिता लागू झाल्याने ‘मंत्रालय’द्वारे व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर इत्यादी प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवणार आहे. तसेच सरकार किंवा कोणत्याही प्रमुख व्यक्तीच्या विरोधात सोशल मीडिया पोस्टवर कारवाई केली जाईल असा दावा केला आहे. तपासादरम्यान हा दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा