सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे असं म्हटलं जातं. या मीडियामुळे आपणाला अनेक गोष्टींची घरबसल्या माहिती मिळते. सध्या याच सोशल मीडियामुळे दोन कुटुंबांची जवळपास ७५ वर्षांनी भेट झाली आहे. १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी एकमेकांपासून दूर झालेल्या दोन शीख बांधवांची कुटुंबे जवळपास ७५ वर्षांनी करतारपूर कॉरिडॉरवर भेटली ती या सोशल मीडियामुळे. तर एकमेकांना ७५ वर्षांनी भेटलेल्या या कुटुंबीयांनी एकमेकावर पुष्पवर्षाव करत भेट घेतल्याचे फोटोदेखील आता व्हायरल होत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा