शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात कारण दिवसरात्र कष्ट करून स्वत: पिकवलेले धान्य जगाला देतो. शेतकऱ्याने शेती करणे सोडले तर अन्न पिकणार नाही, अन्न पिकले नाही तर आपण खाणार काय? शेतकरी शेती करतोय म्हणून आपल्या ताटात रोज अन्न असते. शेतकरी होण्यासाठी मन खूप मोठ असावं लागतं. शहरातील लोक मॉलमध्ये जाऊन हजारोची खरेदी करतात, हजार रुपये एका कॉफीला घालवतात पण भाजी खरेदी करताना मात्र भाव कमी करू पाहतात. एवढंच काय फुकटमध्ये कोथिंबिरी किंवा कडीपत्ता देखील अनेकजण मागतात. एका शेतकऱ्याला त्याची भाजीची लागवड करताना किती कष्ट घ्यावे लागतात याची कल्पना देखील कोणी करू शकत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा