‘आमच्या वेळेस असं नव्हतं. काही पैशांना वडापाव मिळायचा,’ किंवा इतर कोणताही गोष्ट इतक्याच पैशांना मिळायची असं अनेकांनी आपल्या आईवडीलांकडून ऐकलं असेल. मात्र कोलकत्यामधील एका ठिकाणी आजही कचोरी केवळ २५ पैशांना मिळते. अर्थात २५ पैसे बंद होऊन आणि अगदी ५० पैशांचाही वापर कमी होऊन अनेक वर्ष झाली असली तरी कोलकात्यामधील लक्ष्मी नारायण घोष हे आजही २५ पैशांना कचोरी तर एक रुपयाला भजी प्लेट विकतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा