देशात कुठेही आपत्ती आली तरी शेवटचा आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून भारतीय लष्कराला मदतीसाठी बोलावलं जातं. काश्मीरमधील पूर असो वा उत्तराखंडमधील बर्फवृष्टी किंवा नुकतेच गुजरातमध्ये आलेले बिपरजॉय चक्रीवादळ या सर्व ठिकाणी भारतीय लष्कर मदतकार्यात आघाडीवर असते. तर भारतीय लष्कराचा एक सैनिक शंभरांवर भारी पडतो असंही म्हटलं जाते. याचेच एक ताजे उदाहरण चंदीगडमधून समोर आले, जेथे एका भारतीय लष्कराच्या जवानाने खोल कालव्यात बुडणाऱ्या मुलीला जीवाची पर्वा न करता वाचवलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा