लहानपणी शाळेमध्ये आपल्याला पत्र कसे लिहावे ते शिकवले जायचे. एवढेच नव्हे, तर परीक्षेमध्ये ‘नोकरी सोडताना राजीनाम्यासाठी पत्र लिहा’ असा प्रश्न तर अगदी हमखास विचारला जायचा; मात्र त्याचा उपयोग आपण प्रत्यक्ष आयुष्यात कधीच केला नाही. तंत्रज्ञान, इंटरनेट, कॉम्प्युटर व लॅपटॉप यांच्यामुळे आपण केवळ एक ई-मेल पाठवून विषय संपवतो. अर्थात, त्यामध्येही मजकूर लिहायचा असतो; मात्र इंटरनेटवर अनेकदा तोसुद्धा तयार मिळतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा