स्मार्टफोन म्हणजे आपला जीव की प्राण. अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या माणसाच्या मुलभूत गरजा तर आहेतच पण आता स्मार्टफोनचा देखील गरजांमध्ये समावेश झाला तर नवल वाटायचे कारण नाही. या स्मार्टफोनच्या वापरातून आपण कित्येक गोष्टी करू शकतो. एकमेकांशी संपर्कात राहण्यापासून ते मोबाईल बँकिंग, ऑफिसची कामे अशा अनेक गोष्टी आपण त्याच्या मदतीने करु शकतो. त्यामुळे हा स्मार्ट फोन सुरक्षित ठेवणेही तितकेच गरजेचे असते. एका अहवालानुसार दिल्ली, मुंबईसारख्या शहरांतील ट्रेनमध्ये दर दिवशी जवळपास ५० हून अधिक स्मार्टफोनची चोरी होते किंवा अनेक सायबर अटॅकमुळे फोनमधील माहिती हॅकरच्या हाती लागते. त्यामुळे, फोन सुरक्षित ठेवणे तितकेच गरजेचे आहे. यासाठी काही गोष्टींची खबरदारी नक्की घ्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा