तुम्ही ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट नक्कीच पाहिला असेल. त्यामध्ये नंदिनी (ऐश्वर्या राय) आणि समीर (सलमान खान) प्रेमी जोडपे दाखवले आहे पण नंदिनीचे लग्न वनराजबरोबर (अजय देवगन) लावले जाते. पण जेव्हा नंदिनी समीरवर प्रेम करते हे वनराजला समजते तेव्हा तो तिला तिच्या प्रेमीकडे परत नेण्याचे वचन देतो. तुम्ही म्हणाल ही तर फिल्मी कथा आहे खऱ्या आयुष्यात असे कधीही होत नाही. तुम्हीही असा विचार करत असाल तर तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की आता खऱ्या आयुष्यातही असे घडले आहे. हम दिल दे चुके सनम’ची कथा आता खऱ्या आयुष्यात घडली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा