जंगलातील प्राणी त्यांच्या गरजेनुसार अन्न, पाणी यांचा शोध घेतात. पण, उन्हाळा ऋतूत पाण्याची टंचाई नेहमीच निर्माण होते. तर यासाठी उन्हाळा ऋतू येण्यापूर्वी आणि प्राण्यांना पाण्याचे स्रोत उपलब्ध व्हावेत म्हणून तामिळनाडू वन विभागाने एक खास पाऊल उचलले आहे. जंगल परिसरात तलाव बांधून प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम वन विभागाद्वारे करण्यात येत आहे. तर आयएएस अधिकारी यांनी सोशल मीडियावर या उपक्रमाबद्दल माहिती देत एक हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा