सौर उर्जा हा उर्जेचा अक्षय उर्जास्त्रोत आहे. पण असे असले तरी तिचा वापर मात्र कुठेही पुरेपुर केला जात नाही. फारसे पैसे खर्च न करता या उर्जेचा वापर करून पुरेपुरे विद्युत निर्मिती करणे शक्य आहे पण याबाबत आपण सारेच उदासिन आहोत. सौर उर्जेच्या वापराबद्दल जनजागृती निर्माण करावी यासाठी आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी ही मोहिम हाती घेतली भारताच्या ९ राज्यांतून त्याने सायकलने प्रवास करत शाळा, गावे, महाविद्यालय शक्य असेल तिथे जाऊन हा विषय लोकांपर्यंत पोहचवला. यासाठी त्याने तब्बल ७ हजार ४२४ किलोमीटर प्रवास केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा