सोशल मीडिया हे वरदान ठरत असले तरी आता हे वरदान अनेक कंपन्यांसाठी श्राप ठरत चालले आहे. सोशल मीडियामुळे एकमेकांपासून दूरावलेले जग जवळ आले आहे, एका क्लिकवर आपल्याला जगाची बित्तंमबातमी कळते पण भारतातल्या अनेक कंपन्यांसाठी आता सोशल मीडिया श्राप ठरत आहे. नुकत्याच ‘टीम लिज’ या मानवी संसाधन कंपनीने केलेल्या एका अहवालाची सध्या चर्चा होत आहे. या अहवालानुसार भारतीय कर्मचारी हे त्यांच्या कामाच्या एकूण तासांपैकी ३२ टक्के वेळ हा सोशल मीडियावर खर्च करतात. कामात लक्ष देण्यापेक्षा भारतीय कर्मचारी कार्यालयीन वेळात सोशल मीडियावर अधिक सक्रिय असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा