Ticket Cancellation Charges: भारतीय रेल्वेने दररोज सुमारे ३ कोटीहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यामुळे भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था मानली जाते. गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेत अनेक बदल झाले आहेत. रेल्वेच्या अनेक सेवा- सुविधांमध्ये सुधारणा होत आहे. पण एवढे सगळे करुनही रेल्वेचे काही नियम गेल्या अनेक वर्षांपासून तसेच होते. ज्यात बदल करणे फार आवश्यक होते. यातील एक नियम म्हणजे तिकीट रद्द करण्याच्या शुल्काबाबतचा नियम. यातून रेल्वेने बऱ्यापैकी कमाई केली मात्र प्रवाशांना त्याचा नाहक त्रास झाला. पण भारतीय रेल्वेने आता तिकीट रद्द करण्याबाबतच्या निमयांमध्ये बदल केला आहे. हा बदल नेमका काय आहे समजून घेऊ…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा