Indian Railways Viral Video : देशातील करोडो लोक रोज भारतीय रेल्वेने प्रवास करतात. जलद, आरामदायी प्रवासासाठी रेल्वे प्रवास सोईचा मानला जातो. त्यामुळे बहुतांश प्रवासी आरक्षित तिकीट नसतानाही रेल्वेने प्रवास करण्याचा निर्णय घेतात. तुम्ही पाहिलं असेल की, काही प्रवासी तिकिटाशिवाय प्रवास करतात. बऱ्याचदा ते टीटीईकडून पकडलेही जातात. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात. सध्या टीटीई आणि काही प्रवाशांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात लाच घेणारा टीटीई व्हिडीओ शूट करणाऱ्या एका व्यक्तीला रेल्वेचा भलताच कायदा समजून सांगताना दिसतोय; जो ऐकून उपस्थित प्रवासीदेखील गोंधळात पडतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा