Kargil Vijay Diwas History & Significance : आजपासून २३ वर्षांपूर्वी कारगिलच्या पर्वत रांगांवर भारतीय जवानांनी विजयगाथा लिहिली. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैनिकांना धूळ चारून कारगिलच्या शिखरांवर तिरंगा फडकवला. या दिवशी प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून आला होता. दरवर्षी २६ जुलै हा दिवस आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो. २६ जुलै रोजी, १९९९ च्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्याचा ऐतिहासिक दिवस म्हणून संपूर्ण देशात ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा