भारतात देणगीदारांची कमतरता नाही, इतरांना मदत करणे हा त्यामागचा उद्देश असतो. एका अहवालानुसार, देशात दरवर्षी ३४,००० कोटींहून अधिक रक्कम देणगीसाठी जाते. असे असतानाही देशातील गरिबीचा आकडा मोठा आहे आणि भीक मागून जगणाऱ्यांची कमतरता नाही. कधी ना कधी, आपण सर्वांनी पैसे दान करण्याचा प्रयत्न केला आहे. रस्त्याच्या कडेला किंवा बाजारातील भिकाऱ्यांना पैसे दिले जातात हे आपण नेहमी पाहतो. पण त्या भिकाऱ्यांचे जीवन बदलले आहे का? आता, एका सामाजिक कार्यकर्त्यांने यासाठी प्रयत्न केला आहे. या व्यक्तीने भिकाऱ्यांना उद्योजक करण्याचा उपक्रम सुरू केला असून हे काम करण्यासाठी बेगर्स कॉर्परेशनची स्थापना केली आहे. २०२१ मध्ये सुरू झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भिकारी उद्योजक करण्याचे काम हाती घेतले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा