महावितरण आणि पावसाळा यांचा ३६ चा आकडा आहे असं म्हटलं जातं. म्हणजे पावसाळ्यामध्ये विजपुरवठा खंडित झाला नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं इतकं हे नातं घट्ट आहे. मात्र वीज जाण्यासाठी पावसाची आवश्यकता असतेच असं नाही. दिव्याखाली अंधार अशी मराठीत एक म्हण आहे, तिचाच प्रत्यय संगीतकार कौशल इनामदार यांना आला. यासंदर्भातील अनुभव त्यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा