सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून बहुतांश नद्यांना पूर आला आहे. धरणे भरली आहेत, लोकांना तलाव आणि धबधब्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे. पावसाळा सुरू असल्याने पर्यटनस्थळी मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. पावसामुळे सर्वत्र वातावरण चांगले असून, धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. या सर्व वातावरणामुळे मोहित होऊन डोंगरदऱ्यांवर पोहोचलेले युवक, युवती सेल्फीसाठी नको ते धाडस करीत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा