सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या माळसिरस तालुक्यात एका विवाह सोहळ्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. वधू आणि वर एकमेकांना वरमाला घालून लग्नबंधनात अडकतात, भारतात अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे. पण मुंबईतील दोन जुळ्या बहिणींनी अकलूजमध्ये एकाच तरुणासोबत लग्न केल्यानं या विवाहाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. माळशिरस तालु्क्यातील अतुल नावाच्या तरुणासोबत दोन बहिणींनी लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, कांदिवलीत राहणाऱ्या रिंकी आणि पिंकी या दोन जुळ्या बहिणींशी लग्न करणं या नवरदेवाला चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण आयपीसीच्या ४९४ कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची सूत्रांची माहिती आहे. राहुल नावाच्या व्यक्तीनं यासंबंधी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजते.

Will AAP win Delhi Assembly elections 2025 for fourth time or BJP will get chance after 31 years
‘आप’ चौथ्यांदा, की… भाजपला ३१ वर्षांनी संधी?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra Kesari Wrestling Tournament Winner Prithviraj Mohol Reaction on shivraj rakshe
होय शिवराज राक्षेची एका बाजूची पाठ नक्कीच टेकली होती : पृथ्वीराज मोहोळ
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
railway officials save lives of mother daughter trying to board train at deolali railway station
वेळ आली होती पण…
IND vs ENG Nitish Reddy Ruled out of England Series Rinku Singh Injured
IND vs ENG: भारताला दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी मोठा धक्का, दोन खेळाडू संघाबाहेर; BCCI ने जाहीर केला सुधारित संघ
In the first Kho-Kho World Cup, the Indian men's and women's team won the title with a magnificent performance.
खो-खो वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूंचे पुण्यात जंगी स्वागत
municipal administration removed welcome sign reappeared after the protest
स्वागताचा हटवलेला फलक आंदोलनानंतर पुन्हा झळकला

अकलूज येथील गलांडे हॉटेलमध्ये एकाच मांडवात हा विविह सोहळा पार पडला. रिंकी आणि पिंकीने अतुलसोबत विवाह अनोखा विवाह केल्यानं सर्वत्र चर्चा रंगली आहे. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. अतुल माळशिरस तालुक्यातील रहिवासी असून मुंबईत त्याचा व्यवसाय आहे. तर या दोघी बहिणी उच्चशिक्षित असून त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आहे.

नक्की वाचा – Optical illusion Photo: अशा फोटोंमुळेच बुद्धीला कस लागतो, मग शोधा पाहू काळ्या-सफेद रेषांमध्ये लपलेला इंग्रजी शब्द

रिंकी आणि पिंकीच्या आईचा आजारी असताना अतुलने सांभाळ केला. त्यानंतर दोघींचे अतुलसोबतचे प्रेमसंबंध घट्ट झाले आणि विवाह करण्याचा निर्णय घेतला, अशीही माहिती आहे. दोन्ही बहिणी एकमेकींची काळजी घेतात. दोघी एकमेकांची काळजी घेतात. त्यामुळं दोघींनी वेगवेगळे विवाह करण्याचं ठरवलं नव्हतं. शेवटी त्यांनी एकाच तरुणासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेल्याची चर्चा असल्यानं याला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Story img Loader