सध्या गणेशोत्सवादरम्यान सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. तसेच काल पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जनसुद्धा करण्यात आले. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी विविध ठिकाणी कृत्रिम तलाव बांधण्यात आले होते. अशा ठिकाणी धक्काबुक्की, घाई-गर्दी होऊ नये यासाठी पोलिस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते.तर आज सोशल मीडियावर या संबंधित एक पोस्ट व्हायरल होत आहे. विसर्जनादरम्यान घरी जाण्यासाठी टॅक्सी मिळत नसलेल्या कुटुंबाला घरी सुरक्षित पोहोचण्यास मुंबई पोलिसांनी मदत केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा