सध्या देशभरात आणि जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा आहे ती भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याची. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चुरशीच्या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा विश्वचषक अंतिम सामन्यात खेळणार आहे. २००३ मध्ये ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात तडाखेबाज ३५९ धावा फटकावल्या होत्या. भारताचा त्या सामन्यात पराभव झाला होता. यंदा मात्र भारतीय संघ विजयाचा दावेदार मानला जात असताना मिचेल मार्शनं सहा महिन्यांपूर्वी केलेलं एक भाकित व्हायरल होत आहे. त्या भाकिताचा नेटिझन्सकडून मीम्सच्या माध्यमातून पुरेपूर समाचार घेतला जात आहे!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा