नोकरी करणाऱ्यांना त्यांचा संपुर्ण दिवस ऑफिसमध्येच घालवावा लागतो. त्यांच्यावर कामाचा ताण एवढा असतो की त्यांना स्वत:साठी वेळ काढणं अवघड होऊन जातं. शिवाय कामाच्या व्यापातून थोडा वेळ ब्रेक घेणं, मित्रांना भेटणं, त्यांच्याशी बोलणे यामुळे कामाचा तणावही जातो आणि काम करण्यासाठी नवी उर्जा मिळते, शिवाय मनही फ्रेश राहतं. आपल्या कर्मचाऱ्यांना काम करताना चांगलं आणि सकारात्मक वातावरण रहावं यासाठी ऑफिसमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. यामुळे कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमताही वाढते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा