भारताला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली. मात्र अद्यापही अनेक गाव-पाड्यांमध्ये वीज पोहोचलेली नाही. वीजेच्या तुटवड्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात भारनियमन केले जात आहे. वीजनिर्मितीसाठी सातत्याने अनेक प्रयोगही केले जात आहेत. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जात आहे. असाच एक प्रयोग नुकताच करण्यात आला असून, टॉयलेट पेपरपासून वीजनिर्मिती होऊ शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. रद्दी टॉयलेट पेपरपासून वीजनिर्मितीचा प्रयोग यशस्वी ठरल्यास तो भारतासाठीही एक नवा आशेचा किरण असेल, असे म्हटले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा