वाढत्या रॅटरेसमध्ये आज मुलं आणि त्यांचे पालक सगळेच अगतिक झाले आहेत. सतत वाढणाऱ्या स्पर्धेत टिकाव धरायचा, तर ‘नेहमीच फास्ट असलं पाहिजे’चा मंत्र लहानग्यांना न कळत्या वयापासून शिकवला जातोय. बालवाडीसाठी किंवा पहिलीसाठी चांगल्या शाळेत प्रवेश कसा मिळेल या विवंचनेत असणारे पालक आपण सतत आसपास पाहतो. एवढी धडपड करून शाळेत प्रवेश मिळवला तरी त्यानंतर होणारी धावपळ ती वेगळीच. सगळ्यांपेक्षा आपलं मूल नेहमी पुढे असलं पाहिजे या अट्टाहासाने त्या मुलाचंही अायुष्य फरफटवलं जातं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा