नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूमागचे गुढ अजूनही कायम आहे. यामागे अनेक तर्कवितर्क काढण्यात आले पण त्यांच्या मृत्यूचे गुढ काही सुटले नाही. जेव्हा नेताजी ब्रिटिशांच्या नजरकैदेत होते तेव्हा ब्रिटिशांच्या डोळ्यात धुळ फेकत त्यांनी एका जर्मन बनावटीच्या गाडीमधून पलायन केले होते. १९४१ मध्ये ब्रिटिशांना चकवा देत नेताजींनीं गोमो स्टेशनपर्यंत पोहचण्यासाठी या गाडीचा वापर केला होता. या गाडीची पुर्नरचना करण्यात आली असून राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते गुरूवारी या गाडीचे अनावरण करण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा