Indian Railway Service : रेल्वे प्रवासादरम्यान लोक खाण्या-पिण्याची सर्व सोय करतात जेणेकरून लांबचा प्रवास व्यवस्थित पूर्ण होईल. अशावेळी अनेकदा प्रवासी वापरलेले खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, कागद, रिकाम्या बाटल्या आणि इतर कचरा रेल्वेमध्येच टाकतात मग जनरल डब्बा असो की एसी. लोकांची अस्वच्छता पसरवण्याची सवय काही सहजा सहजी जात नाही. प्रवास संपल्यानंतर प्रवासी हा कचरा गोळा करून व्यवस्थित कचऱ्याच्या डब्यात टाकत नाही. अशा परिस्थितीमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रत्येक रेल्वेच्या कोचची साफ सफाई करावी लागते आणि सर्व कचरा एकत्र करावा लागतो ज्यानंतर त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. पण सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा