बंद पडलेले रेल्वे स्टेशन सुरु व्हावे यासाठी नागरीकांना काय काय करावे लागेल सांगता येत नाही. भारतातील राजस्थानमधील रशिदपुरा खोरी हे एक रेल्वे स्टेशन सध्या विशेष गाजत आहे. आता याचे कारण काय तर हे स्टेशन प्रशासन नाही तर या गावातील नागरीकच चालवतात. ज्याठिकाणी गर्दी कमी असते त्याठिकाणी रेल्वे स्टेशनचे कामकाज करणे रेल्वे प्रशासनाला परवडणारे नसते. त्यामुळे रेल्वे स्टेशन बंद केले जाते. पण यामुळे नागरिकांना प्रवास करण्यात अडचणी येतात. रशिदपुरा खोरी याठिकाणी पुरेसे उत्पन्न होत नसल्याने हे रेल्वे स्टेशन अचानक बंद करण्यात आले. पण नागरिकांची प्रवासाची अडचण लक्षात घेऊन या गावानेच पुढाकार घेतला आणि रेल्वे स्टेशन स्वत:च चालविण्याचे ठरविले. आता याठिकाणी तिकिट देण्याचे आणि इतर प्रशासकीय कामे हे स्थानिक नागरिकच करतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा