देशभरात दररोज १२००० ट्रेन धावतात. यामध्ये मालगाडीचा समावेश केला तर ही संख्या २३००० पेक्षा जास्त होईल. चोवीस तास एवढ्या मोठ्या संख्येत ट्रॅक्सवर ट्रेन धावत असतात. एका एका ट्रॅकवर ट्रेन थोड्या थोड्या अंतरावर धावत असतात. यामध्ये बरेचदा अपघातही होतात, तर कधी अचानक ट्रेन थांबवली जाते.यावेळी कधी सिग्नलमुळे ट्रेन थांबवली जाते तर कधी अपघातामुळे. अनेक वेळा प्रवासी ट्रेनची चेन खेचून ती थांबवितात आणि पळतात. परंतू पोलिस अशा व्यक्तीला सीसीटीव्ही आणि इतर साधनांद्वारे शोधून काढू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तीने जर विनाकारण सुरक्षा साखळी खेचली असेल तर त्याच्यावर रेल्वेच्या नियमानूसार कठोर कारवाई होऊ शकते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा