आजच्या काळात पैसे कमावण्यासाठी सर्वच जण संघर्ष करत आहे. कोणी स्वत:च्या व्यवसायात कष्ट करत आहे तर कोण नोकरीमध्ये. व्यवसाय असो किंवा नोकरी महिन्याचा खर्च भागवण्यासाठी जे पैसे हातात येतात महिन्याच्या शेवटपर्यंतही पुरत नाही. ‘पगार आला की कुठे जातो कळतच नाही हे वाक्या आपल्या आसापास आपण अनेकदा ऐकतो.” प्रत्येक व्यक्ती पगार आला की आपल्या महिन्याचे महत्त्वाचे खर्च भागवतो, चार पैसे बाजूला ठेवतो आणि पुढचा पगार येइपर्यंत भागेल एवढे पैसे हातात ठेवतो. पण हे गणित झाले सर्वसामान्य व्यक्तीचे ज्याच्याकडे पैसे कमी आणि खर्च जास्त असतात. पण काही लोक असेही असतात ज्यांची आर्थिक स्थिती चांगली असो किंवा नसो त्यांना त्यांच्या हौस मौज पूर्ण करायच्या असतात. सध्या एका व्यक्तीने त्याच्या मित्राचा किस्सा सांगितला आहे ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा