क्रिकेटचा महामेळा अर्थाच विश्वचषक स्पर्धेचं आयोदन यंदा भारतात होत आहे. त्यासाठी जवळपास सर्व देशांचे खेळाडू भारतात दाखल झाले आहेत. काही संघांचे सराव सामनेही झाले असून भारताचा पहिला सामना येत्या ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. एकीकडे हे सर्व संघ आणि त्यांचे खेळाडू भारतातील वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना इथल्या ठिकाणांच्या नावांशीही जुळवून घेण्याचं महाकठीण काम करावं लागत आहे. सध्या केरळमध्ये मुक्कामी असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला असाच काहीसा अनुभव येत आहे. कारण आपण नेमके कुठे थांबलोय, हे सांगताना त्यांच्या नाकी नऊ येत आहेत!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा