शिक्षण ही मूलभूत गरज आहे. शिक्षण महत्त्वाचे आहे कारण ते जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि विचार क्षमता असलेल्या व्यक्तींना सक्षम करते. त्याबरोबर शिक्षणामुळे व्यक्ती त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यास, आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत करते. गरिबीच्या दुष्ट चक्रात सापडलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते. शिक्षणामुळे कोणत्याही व्यक्तीला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि त्यांच्या समाजाच्या विकासामध्ये अर्थपूर्ण योगदान देण्यास मदत करत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विद्यार्थ्यांना मोफत मिळावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील असले तरी अजूनही ग्रामीण भाग किंवा दुर्लक्षित प्रदेशामधील लोकांना हक्काचे शिक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पण ज्यांना शिक्षणाची आवड आहे ते काहीही करून शिक्षण मिळवतात. कितीही संघर्ष करावा लागला तरी ते हार मानत नाही. अशाच काही चिमुकल्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा