नुकतंच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताने १० गडी राखून मोठा विजय मिळवला. मोहम्मद सिराजने या सामन्यात आपल्या गोलंदाजीने सर्वांना भारावून टाकलं. सिराजने ६ गडी बाद करत श्रीलंकन खेळाडूंना घरचा रस्ता दाखवला. सिराजच्या या खेळीचं जगभरातून कौतुक होत असून दिग्गजांकडून त्याचं अभिनंदन करण्यात येत आहे. सामना जिंकल्यानंतर मैदानापासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडे फक्त आणि फक्त मोहम्मद सिराजची चर्चा सुरु होती. दरम्यान, एक चर्चा आनंद महिंद्रा, सिराज आणि चाहत्यांमध्ये देखील रंगली. ऐतिहासिक सामना जिंकल्यानंतर सिराजला एसयुव्ही कार का दिली नाही? चाहत्यांनी थेट आनंद महिंद्राला सवाल केला. या प्रश्नावर आनंद महिंद्रा काय म्हणाले, वाचा बातमी सविस्तर…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा