लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, भारतात तरुणांची संख्याही मोठी आहे. अशावेळी नोकरी मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. लोकसंख्या वाढीच्या समस्येमुळे नोकरी मिळणेही कठीण झाले आहे. पण नोकरी मिळालीच तर ती मनासारखीही नसते. एखाद्या ठिकाणी भरती असेल तर तिथे हजारो उमेदवार अर्ज करतात. या परिस्थितीत बहुतांश अर्ज कचऱ्याच्या डब्ब्यातच जातात. या समस्येपासून वाचण्यासाठी आणि नोकरी मिळवण्यासाठी एका तरुणाने एक भन्नाट शक्कल लढवली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा