कोणतही नातं टिकवणं हे त्या दोघांच्याही हातात असतं. स्वभाव जुळले नाही, अपेक्षाभंग झाला की नात्यात हळूहळू दुरावा येतो आणि नात्याचा नाजूक रेशीमधागा कधी तुटतो हेच आपल्याला कळत नाही म्हणूनच काही गोष्टींची काळजी आधीच घेणं गरजेचं असतं. आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट महिला कधीच बोलून दाखवत नाही. त्या पुरूषांनी समजून घ्याव्यात आणि त्याप्रमाणे वागणे त्यांना अपेक्षित असतं. तेव्हा माहिलांना अपेक्षित असलेल्या या गोष्टी जर पुरुषांनी केल्या तर नात्यातला हा गोडावा टिकून राहिल हे नक्की!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा