तामिळनाडूच्या तीन महिलांवर सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होतोय. कोट्टाराई डॅममध्ये चार तरुण बुडत असल्याचं पाहून या तीन महिलांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रसंगावधान दाखवत आपल्या साड्या काढून पाण्यात फेकल्या. विशेष म्हणजे त्यांना दोन तरुणांना वाचवण्यात यशही आलं. पण, दुर्दैवाने अन्य दोघांना त्या वाचवू शकल्या नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा