बंगरुळुमधल्या महिला विनयभंगाचे प्रकरण अजूनही कोणी विसरले नाही. ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येथे जमले होते आणि याच रात्री महिला विनयभंगाच्या अनेक घटना घडल्या. जवळपास १ हजार पोलीस येथे तैनात होते पण सगळेच हातावर हात धरून गप्प बसले होते असे आरोपही यावेळी झाले. ते बंगळुरूचे पोलीस असो किंवा दिल्ली पोलीस असो महिलांना अडचणीच्या वेळी त्यांच्याकडून मदत मिळत नाही असे आरोप अनेकदा ऐकायला मिळतात. पण रात्री दीडच्या सुमारास अडचणीत सापडलेल्या मुलीला मदत करून सुरक्षित घरी पोहोचवल्या बद्दल दिल्लीतील दोन पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा