आपल्या हिंदू धर्मात माणसाच्या मृत्यूनंतरही अनेक क्रिया कराव्या लागतात. यामध्येच तेराव्याच्या कार्यक्रमाचाही समावेश आहे. माणसाच्या मृत्यूनंतर १३ दिवसन्नी हा कार्यक्रम केला जातो. आत्तापर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तेराव्याचा कार्यक्रम पाहिला किंवा ऐकला असेल. मात्र तेराव्या कार्यक्रमाचे एक विचित्र प्रकरण यूपीच्या प्रतापगडमध्ये समोर आले आहे. प्रतापगडमध्ये कोंबड्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मालकाने त्या कोंबड्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले आणि १३ दिवसानंतर लोकांना तेराव्याचे जेवणही खाऊ घातले. या कोंबड्याचे नाव ‘लाली’ असे होते. त्याच्या तेराव्याला गावातील ५०० लोकांना जेवू घालण्यात आले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा