आपल्या देशात अनेक धार्मिक गोष्टींना मान्यता आहे. आपल्या देशातील लोकं फारच श्रद्धाळू आहेत. त्यांचा देवधर्मावर खूपच विश्वास असतो. एखाद्या समस्येचे निराकरण होत नसेल तर देवाकडे मनोभावे प्रार्थना करणे, हा शेवटचा प्रयत्न लोकं करतात. यासाठी देवाला नवस बोलला जातो. या गोष्टी फार पूर्वीपासून आपल्याकडे चालत आल्या आहेत. परंतु भारतात असे एक मंदिर आहे जिथे लोकांचा नवस पूर्ण झाल्यावर ते देवाला चक्क दारू अर्पण करतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा