कडाक्याची थंडी असो किंवा घामाच्या धारा लावणारा उन्हाळा, चहाप्रेमींना उठल्याउठल्या कपभर चहा हा लागतोच. वातावरणानुसार चहामध्ये आपण विविध घटक वाढवत किंवा कमी जास्त करत असतो. म्हणजे, पावसाळा असेल तर आलं, गवतीचहा अशा गोष्टी घातल्या जातात. उन्हाळा असल्यास वेलची आणि चहा मसाला; तर हिवाळ्यामध्ये घशाला आराम देण्यासाठी, शरीराला उब मिळण्यासाठी आले, दालचिनी, वेलची, लवंग असे कितीतरी विविध जिन्नस त्या एका चहासाठी चहाप्रेमी घालत असतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा