महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव म्हटलं की तरुणाईमध्ये वेगळाच उत्साह संचारतो. ‘गोविंदा आला रे आला’, ‘मच गया शोर सारी नगरी रे’, यांसारख्या गाण्यांची जादू या दिवशी प्रकर्षाने जाणवते. गल्लोगल्ली दहीहंडी बांधली जाते आणि थरावर थर चढवून तरुण ही हंडी जोशात फोडतात. पाण्याचे फवारे अंगावर घेऊन बेधुंद होऊन नाचण्यासाठी गोपाळभक्तांसह गोविंदांनी शहराच्या मध्यवर्ती भागात दहीहंडी मंडळांपुढे मोठी गर्दी करतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा