viral Video: उन्हाळा आला की, घशाला सतत कोरड पडते, घामाने पूर्ण अंग भिजून जाते. त्यामुळे कंटाळल्याने अनेकांचा आहारही कमी होतो आणि सतत काहीतरी थंड प्यावेसे वाटते. लिंबू सरबत, कोकम सरबत यांबरोबरच उसाचा रस अनेकांना या उन्हाळ्यात हमखास प्यावासा वाटतो. रसवंती केंद्रात विजेवर चालणाऱ्या यंत्राच्या साह्याने उसाचा रस काढला जातो. हा रस मग ग्लासमध्ये ओतून दिला जातो. नंतर मग त्यात बर्फ टाकून ग्राहकांना दिला जातो. उसाच्या रसाचा एक घोट घेताच मन अगदी तृप्त होऊन जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा